काही महिन्यांपूर्वी माझ्या आजीचे दुःखद निधन झाले तेव्हा अंत्यविधी साठी पुण्यातील ओंकारेश्वर येथील घाटावर जावे लागले. आमच्या आस्थेनुसार सर्व दिवसांचे विधी ज्या त्या दिवशी करण्याचे ठरवले. त्यामुळे सर्व दिवसांना अंत्यविधी च्या घाटावर जावे लागले. अर्थातच त्या दिवसात केवळ आमचेच नव्हे तर अनेक दुर्दैवी कुटुंबियांचे विधी घडले. पण त्या दिवसांत त्या घाटावर आणि परिसरात जे काही […]