आजपर्यंत जितके म्हणून धर्मग्रंथ लिहिले गेले त्यांच्यामध्ये या ना त्या कारणाने भेसळ होत गेली. ज्या त्या पिढीतील लोकांनी आपापल्या मतानुसार श्लोक वाढवले. या भेसळीतून महाभारत देखील सुटलेले नाही मग मनुस्मृति सारखा धर्मग्रंथ याला भेसळीला बळी पडला तर आश्चर्य ते काय? या भेसळीला सोप्या शब्दात “प्रक्षिप्त श्लोक” म्हणजेच बाहेरून आणलेले आणि बेमालूमपणे मिसळलेले श्लोक म्हणतात. प्रक्षेप […]
मनुस्मृति – हिंसा आणि धर्म
मनुस्मृति बद्दल जितके समज पसरलेले आहेत त्यावरून, या ग्रंथात हिंसा, न्याय, दंड इत्यादी विषयांवर काय सांगितले आहे हे फारसे कुणाला माहित असेल असे वाटत नाही. पण आपल्या ग्रंथांमध्ये जे सांगितले आहे ते भावनिक न होता वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे हे तर्कसंगत आहे. हिंसा हा शब्द कानावर पडताच जवळजवळ सगळ्या भारतीयांना “अहिंसा परमो धर्मः” हे […]
मनुस्मृति – आदरातिथ्य आणि अतिथी
मनुस्मृति ग्रंथातील तिसऱ्या अध्यायात अतिथी आणि आदरातिथ्य यांच्याविषयी काही शिकवण दिलेली आहे. विशेष म्हणजे त्यातील काही गोष्टी आजही अनेक घरांमध्ये पाळल्या जातात. सनातन धर्मातील अनेक गोष्टी निसर्ग आणि मानव यांच्या एकत्त्वावर आधारित असल्याने ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत, मानवी आचाराला धरून आहे त्याचे प्रतिबिंब भारतीयांच्या आयुष्यात दिसून येते. मनुस्मृति च्या या अध्यायात तिसऱ्या अध्यायात अतिथी कोण […]
मनुस्मृति – गृहस्थाश्रम
मनुस्मृती आणि गृहस्थाश्रम मनुस्मृति, या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनुस्मृति मधील काही श्लोकांवर चर्चा आणि विनिमय करणार आहोत. अज्ञानामुळे आणि पूर्वग्रहांमुळे जवळजवळ निषिद्ध झालेला ग्रंथ म्हणजे मनुस्मृति. कित्येकजण मनुस्मृति न वाचताच त्याच्याविषयी आपले मत मांडताना दिसतात. हे संपूर्ण आणि विशुद्ध अज्ञान आहे. असो. या ब्लॉगमध्ये आपण मनुस्मृति मधील चार आश्रम आणि मुख्यतः गृहस्थाश्रम यांच्याविषयी विचार करणार […]
मनुस्मृति – प्राणायाम, ध्यान आणि त्यांचे महत्त्व
प्राणायाम आणि मनुस्मृति प्राणायाम! भारतात (कदाचित आता जगात) प्राणायाम म्हणजे काय? हे माहित नसणारा माणूस क्वचितच सापडेल. आणि सापडल्यास आपणही त्याच्या ज्ञानात वृद्धी करू इतके प्राणायाम उपयुक्त आहे! अनेक योग गुरूंनी प्राणायामाबद्दल शिकवण दिलेली आहे. इतकेच काय, श्रीमद्भगवद्गीतेत देखील प्राणायाम आणि त्याचे योगातील महत्व सांगितलेले आहे. मनुस्मृति मध्ये देखील या इहपरलोकी उपयुक्त प्राणायामचे महत्त्व सांगितलेले […]
मनुस्मृति – दुर्ग आणि गिरिदुर्ग यांचे महत्व
मनुस्मृति बद्दल कोणाच्या काय संकल्पना आहेत सांगता येत नाही. पण, त्या बहुतांशी स्वतः मनुस्मृति न वाचताच बनलेल्या असतात हा आमचा अनुभव आहे. सहसा मनुस्मृति किंवा मनुवाद इत्यादी विषयांवर हिरीरीने बोलणाऱ्या कोणाला एकदा “मनुस्मृति वाचली का?” हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते बहुदा विनोदीच असते. असो! एखादी वस्तू स्वतः वापरल्याशिवाय, तत्वज्ञान स्वतः चिंतन केल्याशिवाय किंवा […]