“खुळा पाऊस”, खरे तर प्रत्येकाने लहानपणी अनुभवलेली ही कवी गिरीश यांची कविता. कवी गिरीश म्हणजेच शंकर केशव कानेटकर. कवी गिरीश, रविकिरण मंडळाचे सदस्य होते. आजच्या पिढीला दुर्दैवाने त्यांच्याबद्दल फारशी माहिती नाही. जी काही माहिती आहे ती इंटरनेट वर सापडणारीच. पण कावीळ समजून घ्यायचे असेल तर कोण्या त्रयस्थ माणसाने केलेले वर्णन वाचण्यापेक्षा त्या कवीने लिहिलेली कविता […]