दारू म्हटलं की लोक नाक मुरडतात. पण अशांसाठी गालिब म्हणतो “कंबख्त तू ने पी ही नहीं”. मद्य आणि काव्य यांचा तसाही अगदी वैदिक काळापासून संबंध आहे. प्रत्येक काळातील कवींनी आपापल्या परीने मद्य आणि काव्य यांच्या संयोगाने निर्मण होणाऱ्या आभासी पण पूर्णसत्य दर्शी विश्वाच्या छटा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तोच प्रयत्न विंदा करंदीकर यांच्या “प्यालो किती […]