विराणी किंवा विरहिणी म्हटलं की सहज मनात येतात ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. पण किती जणांना हे ठाऊक आहे की संत तुकाराम महाराजांनी देखील विराणी रचलेल्या आहेत. उदाहरणार्थ “हाचि नेम आतां”! भारतीय अध्यात्मिक पद्य साहित्यात अनेक प्रकार आहेत. संत मंडळींनी रचलेल्या पद्य रचनांचा मूळ उद्देश सर्वसामान्य लोकांना समजेल आणि भावेल अशा भाषेत आपला संदेश पोहोचवणे हा […]