एक ब्रह्मचारी गाढवा झोंबता । हाणोनिया लाता पळाले ते ।।१।। गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले । तोंड काळे झाले जगामाजी ।।२।। हे ना तैसे झाले हे ना तैसे झाले । तुका म्हणे गेले वायाचि ते ।।३।। गाढव आणि ब्रह्मचर्य संत तुकाराम महाराज माझे फार लाडके संत कवी. कवी मनाचे संत कायमच आपल्या लेखणीद्वारे समाजाच्या दोषांवर आघात […]
हाचि नेम आतां – संत तुकाराम महाराज (भावार्थ)
विराणी किंवा विरहिणी म्हटलं की सहज मनात येतात ते म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. पण किती जणांना हे ठाऊक आहे की संत तुकाराम महाराजांनी देखील विराणी रचलेल्या आहेत. उदाहरणार्थ “हाचि नेम आतां”! भारतीय अध्यात्मिक पद्य साहित्यात अनेक प्रकार आहेत. संत मंडळींनी रचलेल्या पद्य रचनांचा मूळ उद्देश सर्वसामान्य लोकांना समजेल आणि भावेल अशा भाषेत आपला संदेश पोहोचवणे हा […]