Tag: British

आणि मुंबई इंग्रजांना हुंड्यात मिळाली!
इतिहास/आख्यायिका, ब्लॉग

आणि मुंबई इंग्रजांना हुंड्यात मिळाली!

मुंबईचा इतिहास अगदी मौर्यकाळापर्यंत जातो. पण अर्वाचीन इतिहासाचा विचार केल्यास मुंबईवर शेवटचे राज्य करणारे इंग्रज, हेच बऱ्याच जणांना माहित आहे. पण ही मुंबई इंग्रजांच्या ताब्यात आली कशी? हे फार लोकांना माहित नाही. जवळजवळ संबंध भारतात इंग्रजांनी राज्य बळकावण्यासाठी बरीच युद्ध केली आणि बऱ्याचदा दोन राज्यांमध्ये युद्ध भडकवली देखील. पण, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की मुंबई […]

Read More