मनुस्मृति ग्रंथातील तिसऱ्या अध्यायात अतिथी आणि आदरातिथ्य यांच्याविषयी काही शिकवण दिलेली आहे. विशेष म्हणजे त्यातील काही गोष्टी आजही अनेक घरांमध्ये पाळल्या जातात. सनातन धर्मातील अनेक गोष्टी निसर्ग आणि मानव यांच्या एकत्त्वावर आधारित असल्याने ज्या गोष्टी नैसर्गिक आहेत, मानवी आचाराला धरून आहे त्याचे प्रतिबिंब भारतीयांच्या आयुष्यात दिसून येते. मनुस्मृति च्या या अध्यायात तिसऱ्या अध्यायात अतिथी कोण […]