Ulupi: The Naga Princess and Arjuna’s Forgotten Wife in the Mahabharata The epic Mahabharata is filled with tales of heroism, love, and divine interventions. While most people are familiar with Draupadi and Subhadra as the wives of the legendary warrior Arjuna, few know that he actually had four wives. Among them was Ulupi, a Naga […]
Least known characters of Maharashtra – Yuyutsu
Yuyutsu: The Unsung Hero of the Mahabharata In the vast epic of the Mahabharata, filled with legendary warriors and intricate family dynamics, one character often slips under the radar: Yuyutsu. As a lesser-known son of Dhritarashtra, Yuyutsu embodies righteousness, loyalty, and moral courage. While the spotlight shines on the Kauravas and Pandavas, Yuyutsu‘s story offers […]
Least known characters of Mahabharata – Revati
Revati an interesting character In the vast tapestry of Hindu epics like the Mahabharata and Bhagavata Purana, some characters shine brightly in the spotlight, while others remain shrouded in mystery. One such fascinating figure is Revati, the devoted wife of Lord Balarama and a princess whose tale weaves together elements of time travel, cosmic wonders, […]
लाडकी पेशंट: कार्ल टँझलर आणि त्याची विचित्र प्रेमकथा
लाडकी पेशंट! नमस्कार वाचकांनो! आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी ऐकून तुम्ही थक्क व्हाल. ही आहे कार्ल टँझलर नावाच्या डॉक्टरची आणि त्याच्या “लाडकी पेशंट” मारिया एलेना मिलाग्रो दे होयोसची विचित्र प्रेमकथा. ही कथा १९३० च्या दशकातील आहे, जेव्हा प्रेमाची व्याख्या कधीकधी अतोनात वेडेपणाकडे झुकते. चला, या ब्लॉगमध्ये मी ही गोष्ट उलगडून सांगतो. […]
The Albatross – Charles Baudelaire (ग्रेस ने सुचवलेली कविता)
Albatross आणि ग्रेस Albatross एक समुद्री पक्षी आहे ज्याच्याबद्दल मी केवळ ऐकून होतो. पण जेव्हापासून कवी ग्रेस ने या पक्ष्याच्या नावाने फ्रेंच कवी Charles Baudelaire यांनी लिहिलेल्या कवितेचा उल्लेख केलेला वाचला तेव्हापासून जणू ही कविताच Albatross बनून माझ्या डोक्यात घिरट्या घालत होती. आज योग्य आलेला आहे त्या कवितेबद्दल आणि त्या कवितेतील अर्थाबद्दल माझे विचार मांडायचा. […]
अंत्यविधी – एक दुर्दैवी स्नेह संमेलन
काही महिन्यांपूर्वी माझ्या आजीचे दुःखद निधन झाले तेव्हा अंत्यविधी साठी पुण्यातील ओंकारेश्वर येथील घाटावर जावे लागले. आमच्या आस्थेनुसार सर्व दिवसांचे विधी ज्या त्या दिवशी करण्याचे ठरवले. त्यामुळे सर्व दिवसांना अंत्यविधी च्या घाटावर जावे लागले. अर्थातच त्या दिवसात केवळ आमचेच नव्हे तर अनेक दुर्दैवी कुटुंबियांचे विधी घडले. पण त्या दिवसांत त्या घाटावर आणि परिसरात जे काही […]
नेणीव म्हणजे काय?
“नेणीव म्हणजे काय?” हा एक पुरातन पण महत्वाचा प्रश्न आहे. अनेक अतार्किक वाटणाऱ्या प्रश्नांची आणि अनुभूतीच्या देखील पलीकडच्या अमूर्त अस्तित्वाची उकल या प्रश्नाच्या गर्भात दडलेली आहे. खरं तर नेणीव म्हणजे जाणिवेची शून्यता किंवा जाणिवेचा अभाव अशी सरळसोट व्याख्या आहे. पण, इतकेच सांगून नेणिवेच्या बोटाला अगर पदराला धरून चालता येईल असे नाही. कारण नेणीव म्हणजे बुद्धाच्या […]
जेजुरी गड आणि कडेपठार – भाग १
१४ ऑगस्ट २०२३ रोजी मी आणि माझे वडील यांनी कैक वर्षांची एक इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. ती म्हणजे जेजुरी गड आणि कडेपठार यात्रा. जेजुरी बद्दल लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, कैक ओळखीच्या मंडळींचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. कुठल्या ना कुठल्या सणावारांना जेजुरी येथे भंडारा उधळल्याचे फोटो वर्तमानपत्रातून बघितलेले आहेत. पण कधी जाण्याचा योग्य आला नव्हता. […]
शिवप्रताप दिन – कृष्णाजी भास्कर – इतिहास काय सांगतो?
१० नोव्हेंबर हा संबंध भारतात शिवप्रताप दिन म्हणून मानला जातो. या दिवशी १६५९ साली समर्थांच्या भाषेत सांगायचं झालं तर साक्षात प्रभू श्री रामाचे अवतार छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खान नावाच्या राक्षसाचा वध केला. या घटनेचे वर्णन, जिवा महाला (महाले) यांचे शौर्य, अफझल खानाचे शीर धडावेगळे करणारे संभाजी कावजी, सय्यद बंडा (बंदा) चे वार इत्यादी इत्यादी. […]
माझी अमरनाथ यात्रा – डॉ. नीलकंठ देव । प्रवासवर्णन
अमरनाथ यात्रा आणि मंदिराबद्दल कोणाला माहिती नाही!? खरं सांगायचं तर प्रवासवर्णन हा काही माझा पुस्तक प्रकारातला आवडता विषय (genre) नाही. त्यामुळे अनेकदा पुस्तकांच्या दुकानातील या विभागाकडे मी बघत सुद्धा नाही. पण, हे प्रवासवर्णन किंवा “यात्रा-वर्णन” देव काकांनी लिहिले असल्यामुळे वाचणे क्रमप्राप्त होते. वाचायला थोडा उशीर झाला हे मात्र खरं पण ते माझ्या आवडी-नावडीमुळे नव्हे तर […]