February 17, 2025

Tag: सनातन

मनुस्मृति : भेसळ आणि संदर्भहीन दिशाभूल
अध्यात्म, ब्लॉग, मनुस्मृति, साहित्य

मनुस्मृति : भेसळ आणि संदर्भहीन दिशाभूल

आजपर्यंत जितके म्हणून धर्मग्रंथ लिहिले गेले त्यांच्यामध्ये या ना त्या कारणाने भेसळ होत गेली. ज्या त्या पिढीतील लोकांनी आपापल्या मतानुसार श्लोक वाढवले. या भेसळीतून महाभारत देखील सुटलेले नाही मग मनुस्मृति सारखा धर्मग्रंथ याला भेसळीला बळी पडला तर आश्चर्य ते काय? या भेसळीला सोप्या शब्दात “प्रक्षिप्त श्लोक” म्हणजेच बाहेरून आणलेले आणि बेमालूमपणे मिसळलेले श्लोक म्हणतात. प्रक्षेप […]

Read More
मनुस्मृति – दुर्ग आणि गिरिदुर्ग यांचे महत्व
अध्यात्म, ब्लॉग, मनुस्मृति, साहित्य

मनुस्मृति – दुर्ग आणि गिरिदुर्ग यांचे महत्व

मनुस्मृति बद्दल कोणाच्या काय संकल्पना आहेत सांगता येत नाही. पण, त्या बहुतांशी स्वतः मनुस्मृति न वाचताच बनलेल्या असतात हा आमचा अनुभव आहे. सहसा मनुस्मृति किंवा मनुवाद इत्यादी विषयांवर हिरीरीने बोलणाऱ्या कोणाला एकदा “मनुस्मृति वाचली का?” हा प्रश्न विचारल्यावर जे उत्तर मिळते ते बहुदा विनोदीच असते. असो! एखादी वस्तू स्वतः वापरल्याशिवाय, तत्वज्ञान स्वतः चिंतन केल्याशिवाय किंवा […]

Read More
गार्गी आणि ब्रह्मज्ञानी
कथा, भारतीय कथा, साहित्य

गार्गी आणि ब्रह्मज्ञानी

ही कथा आहे महान योगिनी, तत्त्वज्ञानी आणि ऋषिका “गार्गी” ची. गार्गी कायम ज्ञानसंचयात व्यस्त असे. शिकण्याची आणि समजून घेण्याची अत्यंत आवड होती आणि गती देखील होती. तिची किर्ती सर्वदूर पसरलेली होती. एकदा कोणी एक ब्रह्मज्ञानी, एका दूरच्या दुर्गम वनात निवास करत असल्याचे तिला समजले. ज्ञान मिळवण्याच्या आणि त्या ब्रह्मज्ञानींचे दर्शन घेण्याच्या हेतूने ती, त्या वनाच्या […]

Read More