मस्तानी.. मस्तानी इतकी अवांछिलेली, दुस्वास सहन केलेली स्त्री इतिहासात क्वचितच आढळेल. जिच्या सौंदर्याबद्दल लोकांनी बरंच काही लिहिलेलं आहे, चितारलेलं आहे अशी ही मस्तानी. यवनी गर्भात उमललेली हिंदुस्थानी गुलाबाची कळी. जिच्या सौंदर्याला आणि शौर्याला वास्तवाच्या काट्यांची वेढलेले आहे. राजकारणाच्या खेळात तिचा हात राऊंच्या हाती दिला गेला खरा पण राऊंना देखील याची कल्पना नव्हती की राजकारण म्हणून […]
बाजार बुणगे म्हणजे कोण?
बाजार बुणगे .. (गैर) समज बाजार बुणगे! हे विशेषण राजकारणाच्या कर्दमी वाटांवर वारंवार ऐकायला मिळते. मी देखील बाजार बुणगे हा शब्द लहानपणापासून ऐकत, वाचत आलेलो आहोत. पण, साधारण अर्थ समजला तरीही नेमका अर्थ कधी कळला नाही. ज्या वयात वाचन कमी होते त्या काळी बाजार बुणगे, या शब्दांचा अर्थ समजून घेताना “बाजार” या शब्दावर देखील अधिक […]
साऊंड स्टुडिओ मधील अनुभव – भाग १
खिडक्या काळ्या कार्डबोर्डने झाकलेल्या, एक छोटा LED दिवा डावीकडच्या भिंतीवर खाली मन घालून मंदपणे जळत होता. त्याच्या खाली कॉम्प्युटर, माईक इत्यादी साधनसामग्री. धूसर काळोख दाटलेला, बाहेरचे आवाज दबलेले. वेळ दिवसाची असूनही, आत अंधार. अशांत अंधार. एका चित्रपटाच्या अनुषंगाने या साऊंड स्टुडिओ मध्ये जाण्याचा योग आला. एका फ्लॅट चे रूपांतर साऊंड स्टुडिओ मध्ये केलेले आहे. या […]
राम गणेश गडकरी आणि दुतोंडी मराठी कलाकार
३ जानेवारी २०१७, पुण्यातील छ. संभाजी महाराज उद्यानातील राम गणेश गडकरी यांच्या पुतळ्याची विटंबना केली गेली. ज्यांनी विटंबना केली त्यांचा कला, लेखन, वाचन, इतिहास या विषयांशी सुतराम संबंध नाही, नव्हता. ज्या संघटनेने त्यांची पाठराखण केली त्यांना तर ब्राह्मणद्वेषाचा विषडोह म्हणायला हरकत नाही. शक्यतो “शब्दयात्री”वर आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही पण समाजाच्या दृष्टीने जे घटक आहे […]
कृषीधन – रिक्षातला प्रवासा आणि एक निराळाच अनुभव
देवाशप्पथ सत्य सांगेन आणि फक्त सत्यच सांगेन! पण, काही योगायोगसुद्धा इतके विचार असतात की स्वतःलाच विश्वास बसत नाही. दुसऱ्यांनी शंका घेतली तरी वाईट वाटत नाही. तसंच काहीसं झालं आज सकाळी. सोशल मिडीयावर शेतकरी वर्गातील श्रीमंत शेतकऱ्यांना उत्पन्न कर (Income Tax) लावणे अथवा न लावणे यावरून खल सुरु होता. अनेक जणांचं मत कर न लावण्याच्या बाजूने […]
सरदार त्र्यंबकजी डेंगळे यांच्या वीरपत्नी – एक अपरिचित वीरांगना
भारतीय इतिहास आणि सरदार त्र्यंबकजी डेंगळे भारतीय इतिहासाच्या पुस्तकांमध्ये १८०० ते १८२० दरम्यानचा महाराष्ट्राचा इतिहास केवळ आणि केवळ भारतीयांना, इथल्या शूरवीरांना आणि मराठ्यांच्या साम्राज्याचे रक्षण करणाऱ्या सगळ्यांना दूषण दिल्याचेच दिसते. माझ्या मते इतिहासकारांनी आपल्या वीरपुरुषांबद्दल अफवा आणि अपप्रचार करून मोठा अन्याय केलेला आहे. त्यात भर पडली सामाजिक द्वेषाची. त्यामुळेच आजकाल भारतातील आणि विशेषतः महाराष्ट्रातील जनतेला […]
आ नो भद्राः क्रतवो – अर्धवट अनुवाद.. अर्धवट ज्ञान
“आ नो भद्राः क्रतवो” आणि आपली सोय “आ नो भद्राः क्रतवो” एक वाक्य जे मी, हातातल्या पत्त्यांसारखे फेकलेले आहे, अनेकांनी सोयीस्कररीत्या वापरलेले आहे. “अहिंसा परमो धर्म:” या अर्धवट श्लोकाबद्दल माहिती असेलच! भारताला आणि भारतीयांना आपल्या इतिहासाबद्दल विशेष काही माहिती नसते. त्याहूनही भयंकर परिस्थिती संस्कृत ग्रंथांबद्दल असलेल्या ज्ञानाबद्दल आहे. लोक लगेच म्हणतील की “तुम्हीच शिकवलं नाही”. […]
सध्याचे ऐतिहासिक चित्रपट आणि उथळ विचार
माझ्या आयुष्यात घडलेली घटना.. एक जण गेल्या ५-७ वर्षांत प्रदर्शित झालेल्या ऐतिहासिक मालिका व चित्रपट यांचे दाखले देत तावातावाने मुद्दे मांडायचा प्रयत्न करत होता.त्याला साधा प्रश्न विचारला “आग्र्याच्या सुटकेनंतर महाराजांबरोबर कोण कोण होते आणि त्यांना कोणी कोणी मदत केली?”तेव्हापासून बिचारा ऑफलाईन आहे! ऐतिहासिक मालिका आणि चित्रपट यांच्यात दाखवल्या जाणाऱ्या घटना, त्या ज्या पद्धतीने मांडल्या जात […]
भारतीयांना रांगेची ॲलर्जी का आहे?
नाटक – सिनेमा बघायला गेल्यावर ज्या एका गोष्टीचा मला मनापासून उबग येतो ती गोष्ट म्हणजे सामोसा – वडा विकणाऱ्याच्या समोरील माणसांच्या थप्पीतून वाट काढत काहीतरी विकत घेणे. मला ते दृष्य एखाद्या युद्धासारखे वाटते. पण हा अनुभव फक्त सिनेमाघरात किंवा नाट्यगृहापर्यंत मर्यादित नाही. मला कधी PMT बसमध्ये, मुंबईच्या लोकलमध्ये घुसता आलं नाही, बँकेत मी काऊंटर समोर […]