वृत्ताचे नाव – अभंग (लहान) वृत्त प्रकार – अक्षरवृत्त अक्षरांची विभागणी – प्रत्येक ओवीत (कडवे) दोन चरण आणि चार खंड असतात. प्रत्येक चरणात ८ अक्षरांचे दोन खंड असतात. यति – प्रत्येक खंडानंतर यति येऊ शकते. नियम – अभंग वृत्तात चरणात प्रत्येक खंडातील अक्षरांची विभागणी निश्चित असते. हे वृत्त यमकांना महत्व देणारे आहे. प्रत्येक चरणात ८-८ […]
अभंग वृत्त (मोठा अभंग) – नियम आणि उदाहरणे
वृत्ताचे नाव – अभंग (मोठा) वृत्त प्रकार – अक्षरवृत्त अक्षरांची विभागणी – प्रत्येक चरणात (ओवी अथवा कडवे) चार खंड असतात. पहिल्या तीन खंडांत ६ अक्षरे आणि शेवटच्या खंडात ४ अक्षरे. यति – प्रत्येक खंडानंतर यति येऊ शकते. नियम – अभंग वृत्तात चरणात प्रत्येक खंडातील अक्षरांची विभागणी निश्चित असते. हे वृत्त यमकांना महत्व देणारे आहे. एका […]
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी – संत ज्ञानेश्वर महाराज – अर्थ आणि भावार्थ
संत ज्ञानेश्वर महाराज “माऊली” महाराष्ट्राच्या अध्यात्मिक नभांगणातील एक अढळ आणि प्रखर ध्रुवतारा. इतक्या कमी वयात इतकी अध्यात्मिक उंची गाठणं हे फक्त अवतारी पुरुषच साधू जाणे! माऊलींचा हरिपाठ उघडला की पहिले शब्द समोर येतात ते म्हणजे “देवाचिये द्वारी उभा क्षणभरी”. केवळ हे चार शब्द वाचताच आजूबाजूचा प्रपातासारखा वाहणारा काळ एका क्षणात सामावून जातो आणि उरते ती […]
नको देवराया – संत कान्होपात्रा यांची मूळ रचना आणि भावार्थ
संत कान्होपात्रा, महाराष्ट्रातील महान संत परंपरेतील एक अत्यंत आदरणीय नाव. पांडुरंग परमेश्वराने जिचे प्राण आपल्या स्वरुपामध्ये मिळवून घेतले ती संत कान्होपात्रा. आपला जन्म कुठल्या कुळात आणि समाजात व्हावा हे आपल्या हाती नसते. पण, आपल्या जन्माचे सार्थक ईश्वरभक्तीने कसे करावे याचे अप्रतिम उदाहरण म्हणजे, संत कान्होपात्रा! एका गणिकेच्या पोटी जन्म झाला पण लहानपणापासूनच त्यांच्या मनात पांडुरंगाबद्दल […]
संत मुक्ताबाई यांचा अभंग – प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण
संत मुक्ताबाई, साक्षात मुक्तीचा मार्ग! ज्ञानदेवांना “ताटी उघडून” विश्वाला उपदेश द्या सांगणाऱ्या संत मुक्ताबाई! त्यांना आपण प्रेमाने मुक्ताई देखील म्हणतो. संत मुक्ताबाई यांनी देखील अभंग रचले. अद्वैतावर त्यांचे भाष्य विचार करायला लावणारे आणि गूढ आहे. प्रत्येक शब्द जणू शिवधनुष्य आहे. खऱ्या अर्थाने ज्याला इंग्रजीत आपण “Mystic” म्हणतो तशा मुक्ताई आहेत. त्यांच्याच अभंगाच्या संग्रहातील एक अप्रतिम […]
जे कां रंजले गांजले – संपूर्ण अभंग आणि भावार्थ
“जे कां रंजले गांजले!” संत तुकाराम महाराजांचं नाव घेतलं की या अभंगाचा उल्लेख होणार नाही असं होणं अशक्य आहे. काही काही अभंग, कविता, पदे इतकी प्रसिद्ध आणि लोकप्रिय होतात की त्यातील पंक्ती वाक्प्रचार बनून भाषेचा एक अविभाज्य घटक बनतात. उदाहरणार्थ प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, ठेविले अनंते, बोलाचा भात बोलाची कढी, आलिया भोगासी. याच यादीत आणखीन […]
अगा करुणाकरा (संपूर्ण रचना आणि अर्थ) – संत तुकाराम महाराज
संत तुकाराम महाराजांच्या अत्यंत प्रसिद्ध तसेच करुणेने ओतप्रोत भरलेल्या अभंगांपैकी एक म्हणजे “अगा करुणाकरा”. भक्तिमार्गाचा उद्गम जरी द्वैतात असला तरीही त्याचे अंतिम ध्येय अद्वैतातच आहे! भक्ताने परमेश्वराशी एकरूप होण्याशी याचा संबंध आहे. परमेश्वर देखील भक्ताची परीक्षा घेत असतो. या परीक्षेला संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना देखील सामोरे जावे लागले. भक्त तर “भेटि लागी जीवा” म्हणत परमेश्वर प्राप्तीकडे […]
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना ! (मूळ रचना) – संत एकनाथ महाराज
मित्रांनो आपण सर्वानीच “अरे कृष्णा अरे कान्हा” के काव्य कधी ना कधी ऐकले असेलच. शाहीर साबळे यांच्या भावस्पर्शी स्वरांतून आजही आपण या गीताचे स्मरण करतो. संत एकनाथ महाराजांची ही रचना. संत एकनाथ महाराज म्हणजे समाजातील आणि मुख्यतः माणसातील कुप्रवृत्तींवर परखड टीका करणारे संत कवि. सरळ साध्या सोप्या शब्दात त्यांनी अनेकदा आपली कानउघडणी केलेली आहे. हे […]